शहरातील रस्त्यांचा व धुळींचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा..
परभणी - शहरातील रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असुन शहरातील एकही अंतर्गत रस्ता सुस्थितीत नाही , रस्त्यावर खड्डे आहेत की खडयात रस्ते आहेत असा...
परभणी : शासकीय अस्थि रुग्णालयात उपचाराविना रुग्णांचे हाल !!
शासकीय वेतन घेऊन डॉक्टर खाजगी सेवेत मश्गुलhttps://youtu.be/lkSIbqWqDeA
परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयात नियोजन शून्य कारभाराचा रुग्णांना फटका !!
परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयात नियोजन शून्य कारभाराचा रुग्णांना फटका !!
श्रमिक विश्व न्यूजपरभणी.
सिस्टीम : चिमूटभर लोककल्याण आणि खंडीभर निष्क्रियता …!
कोरोना काळात हात कसे स्वच्छ ठेवायचे ; दिवसातून किती वेळा धुवायचे याची पोस्टर्स , जाहिरातीच्या मोहिमा उघडणारी सिस्टीमप्रत्येक कुटुंबाला दिवसाला सरकारी नॉर्म्स प्रमाणे जे...
निश्चलनिकरण ; एक फसलेला प्रयोग ! याला जबाबदार कोण ?
८ नोव्हेंबर. निश्चलनिकरणाला ५ वर्ष पूर्ण होतात. जाहिर करताना जी उद्दीष्टे मांडण्यात आली होती जसे की काळा पैसा अर्थव्यवस्थेतून बाहेर पडेल, खोट्या नोटा चलनातून...
जागतिक भूक निर्देशांक २०२१ : ११६ देशांच्या यादीत भारत १०१ स्थानावर.
यंदाची जागतिक भूक निर्देशांक क्रमवारी जाहिर करण्यात आली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सने ११६ देशांच्या क्रमवारीत भारताला १०१ स्थावर ठेवले आहे. ज्या ३१ देशांमध्ये उपासमारीची...
आपले विश्लेषण “व्यक्ती केंद्री” मर्यादित न राहता “सिस्टीम केंद्री” झाले पाहिजे …
पेशन्ट कॅपिटल ची जागा इंपेशण्ट कॅपिटल घेत आहे !कोरोना काळात ज्या तडफेने शेतकरी कायदे पास केले गेले ; ज्या क्रूरतेने शेतकरी आंदोलन चिरडले जात...
रस्ते अपघातातील जखमींना सुवर्ण वेळेत रुग्णालयात पोहोचवणाऱ्यांना मिळणार ५००० रुपये !
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातात जखमींना सुवर्ण वेळेत अर्थात अपघात झाल्यापासून एक तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवणाऱ्याला व्यक्तीला ५००० रुपये बक्षीस म्हणून दिले...
एक पिढी गमावण्याच्या टोकावर आपण उभे आहोत …
शाळा कॉलेजेस सुरु होण्याबाबत बातम्या येताहेत.जितक्या लवकर हे होईल, तितकं बरं.मागील महिन्यात स्कूल ( स्कूल चिल्ड्रेन्स ऑनलाइन ॲंड ऑफलाइन लर्निंग) संस्थेच्या सर्वेक्षणाचे परिणाम जाहीर...
समाज-माध्यमांची संवेदनशील कंपने…
कोरोनात जन्मापूर्वीच वडील गमावलेली अभागी गौरी….कोरोना काळात घरच्या कर्त्या माणसांना गमावलेल्या कुटुंबांची मोठी वाताहत झाल्याचे प्रसंग समोर आले.या महामारीच्या पश्चात सरकार दरबारीही मागे राहिलेल्या...
















































