Herambh Kulkarani

महा अंनिसच्या वतीने दिला जाणारा आगरकर पुरस्कार हेरंब कुलकर्णी यांना जाहीर, तर प्रभाकर नानावटी...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आगरकर पुरस्कार हेरंब कुलकर्णी यांना, तर जीवनगौरव पुरस्कार प्रभाकर नानावटी यांना जाहीर! - श्रीपाल ललवाणी (पुणे), उषा शहा (सोलापूर), मतीन भोसले...
सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत

आरोग्य विभागातंर्गत देण्यात येणारी रूग्ण सेवा, मनुष्यबळ व्यवस्थापन नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ तयार करावी.

मुंबई, दि. 31 : आरोग्य विभागांतर्गत जिल्हा रूग्णालयापासून ते उपकेंद्रापर्यंत आरोग्य यंत्रणा कार्यरत आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून रूग्ण सेवा देण्यात येते. प्रभावी रूग्णसेवेसाठी उपकेंद्र...
Narayan Surve Sir

मराठी कवितेला स्वप्नरंजनातून बाहेर काढून वास्तववादी बनविण्याच काम सुर्वेसरांनी केले.

" एकटाच आलो नाही युगाची साथ आहे. सावध असा तुफानाची हीच सुरूवात आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे. सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा करणार आहे." असे म्हणत मार्क्सवाद...
Hari Narke

हरीभाऊ तुमची आज गरज होती …

  परभणी - हरी नरके यांचं अकाली जाणं चटका लावणारं आहे. प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे अशा आध्यात्मिक समजूतीनं हलकं होईल असं हे दुःख नाही. विचारांचा...
shramikvishwa.com

महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनचा तिसरा वर्धापन दिन संपन्न …

पुणे (दि.०१ ऑगस्ट) महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. ही सभा पद्मावती सांस्कृतिक सभागृह अप्पर बिबेवाडी येथे झाली....

The Maharashtra Ward Sabha Act, 2009

https://youtu.be/y8VbLwJf6a4 Parbhani: ( Dt.12) The Maharashtra Ward Sabha Act, 2009 is a legislation that empowers citizens at the ward level to participate in decision-making processes...
गूगल मॅप साभार

परभणी शहरातील साखला प्लॉट,प्रभाग १६ मध्ये ९ जुलै रोजी वार्ड सभे साठी आयोजन.

मतदानापलीकडचा लोकसहभाग परभणी : (दि.६) लोकशाहीमध्ये लोकसहभाग हा केवळ मतदानापुरता मर्यादित नाही. एक नागरिक म्हणून आपण मतदान करतो. परंतु जबाबदार नागरिक म्हणून केवळ मतदानाच्या पलीकडे...

बाल विद्या मंदिर प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक, लिपिक लाच घेतांना अटक …

परभणी : (०३) जिल्ह्यातील शिक्षण विभागच्या भ्रष्ट कार्यपद्धतीचे रकाने वर्तमान पत्रात दर रोज भरून येण्याची श्रंखला एका बाजूला थांबत नसतांना,आता जिल्ह्यातील शासनमान्य शाळांमध्ये प्रवेशासाठी...

कर्जबाजारीपणातून आलेली गुलामगिरी काय असते ?

औरंगाबाद मध्ये एकाने ११ जणांना प्रत्येकी २००० रुपये घेऊन माजून म्हणून तिसऱ्या ठेकेदाराला विकले ; त्याने पंधरा दिवस त्या ११ मजुरांना फुकटात १२-१२ तास...
वेठबिगारी

मजुरांना साखळदंडांनी बांधून वेठबिगारी,धाराशिव जिल्ह्यात ११ कामगारांची सुटका …

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाखरवाडी आणि खामसवाडी येथे विहिरीच्या कामासाठी अधिकची मजुरी देतो म्हणून अहमदनगर येथील विशाल नावाच्या एजंट ने संदीप घुकसे आणि भगवान घूकसे...