बॅंका जगल्या तर अर्थव्यवस्था जगेल तर देश वाचेल …
19 जुलै बँक राष्ट्रीय करणाचा 52 वा वर्धापन दिन. नेमके याच दिवशी सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात विद्यमान सरकार तर्फे बँक रश्ट्रियकरण कायद्यात दुरुस्ती प्रस्तावित...
कोई नही बच पायेगा ; श्रीमंत राष्ट्रे , गरीब राष्ट्रे कोई नही …
युरोपात जर्मनी , बेल्जीयम आणि इतर देशात नद्यांना महापूर , प्रलय : कोई नही बच पायेगा ; श्रीमंत राष्ट्रे , गरीब राष्ट्रे कोई नही.
याआधी...
परभणी : अतिवृष्टीने शहर मनपाच्या मॉन्सूनपूर्व सफाई कामावर प्रश्न चिन्ह ?
दि.११ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने शहरातील अनेक प्रभागात नागरिकांच्या घरात पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्याची नासाडी !!
https://youtu.be/807Qq_sXxLQ
कोरोना रिलीफ पॅकेज; कसे बघता येईल याकडे …
काल भारताच्या अर्थमंत्र्यांनी कोरोना रिलीफ पॅकेज जाहीर केले : त्यांचा दावा आहे ६ लाख कोटी रुपयांचे पॅकेज असल्याचा ; कसे बघता येईल याकडे.
(१) यातील...
परभणी: निराधार योजनेत शासनाच्या परस्पर विरोधी निर्णय अंमलबजावणीत वंचितांची कोंडी !
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत दारिद्र्य रेषा प्रमाणपत्रा अभावी जेष्ठ नागरिक, परितक्त्या, विधवा, निराधारांची होते आहे फरफट !!
https://youtu.be/4by1kXTLxko
कंत्राट बाधित आरोग्य व्यवस्थेची काम-सरो वैद-मरो अवस्था !!
https://youtu.be/0Q7g91_fPCU
https://www.youtube.com/channel/UCjROzmn0ACggvdfkiddbYyw/videos
औपचारिक उच्च शिक्षण आणि व्यावसायिक नीतिमत्ता या दोन भिन्न गोष्टी आहेत …
आरबीआयने नागरी सहकारी बँकांच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरील व्यक्ती अकाउंटन्सी, फायनान्स, बँकिंग, कायदा वगैरेतील उच्च शिक्षित आणि पुरेसा अनुभव असलेली असावी असा फतवा काढला आहे.
आजचे...
भारतीय अर्थव्यवस्थेचे वेगाने कंपनीकरण होत आहे …
भारतीय अर्थव्यवस्थेचे वेगाने कंपनीकरण होत आहे
वस्तुमाल / सेवा पुरवणाऱ्या जे उत्पादक असतात त्यांच्या मालकीचे प्रामुख्याने तीन प्रकार करता येतील
एक कोणत्याही कायद्याखाली नोंदणीकृत नसणारे ;...
परभणी जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढवणार..
परभणी जिल्ह्यातील आगामी महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगर पंचायत निवडणुका प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढणार असुन जिल्हाभरात संघटन मजबुत...
घाऊक महागाई निर्देशांक ऐतिहासिक पातळीवर !
संजीव चांदोरकर
महागाई वाळवी सारखे आधी कुटुंबांचे मासिक बजेट आणि नंतर माणसांना कुरतडते.
कोरोनाकाळात कुटुंबांच्या मिळकती खूप कमी झाल्या असतांना महागाई वाढणे हे दुहेरी संकट आहे.
महागाईत...